Five Year Plans: पंचवार्षिक योजना काय आहे | संपूर्ण 12 पंचवार्षिक योजना
Five Year Plans: लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारकडून दर 5 वर्षांनी ही योजना सुरू केली जाते. भारतात पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सुरू झाली आणि 12वी पंचवार्षिक योजना 2017 मध्ये झाली. आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे स्वतःचे मुख्य उद्दिष्ट होते जसे की औद्योगिक विकासाला चालना देणे, कृषी विकास करणे, अर्थव्यवस्था गतिमान करणे आणि … Read more